Maharashtra Gov
-
महावितरणच्या प्रत्येक “जिल्हा कार्यालयाला ताला ठोको” आंदोलन
कोल्हापूर : ‘दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील ६ महिन्यांची संपूर्ण वीज…
Read More » -
कोणतंही सोंग करता येतं, पैशाचं नाही; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत काम सुरू
मुंबई – मी सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. जे करू शकत नाही, ते बोलत नाही आणि जे बोलतो ते करतोच,…
Read More » -
राज्यात असे असतील मास्कचे दर : एन-९५ मास्क फक्त १९ रुपयांपासून!
मुंबई: करोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा, यासाठी पुढाकार…
Read More » -
लव्ह जिहादची प्रकरणे वाढतायेत ; राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख राज्यपालांना भेटल्या
मुंबई : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मंगळवारी मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि “लव्ह जिहादच्या…
Read More » -
महिलांसाठी लोकल सुरु करण्याची तयारी होती, महाराष्ट्राचे पत्र आज मिळाले – पीयूष गोयल
मुंबई: घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.…
Read More » -
कांद्याच्या दरात मोठी वाढ; आयकर विभागाची धाड; बेकायदेशीर साठे केल्याचे उघड
नाशिक : राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता कांदा रडवणार असे दिसत असतानाच कांद्याचे दर वाढविण्याचे षडयंत्र करत…
Read More » -
राज्यपालांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप
डबेवाल्यांसारख्या परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो मुंबई: मुंबईतील डबेवाल्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सायकल वाटप करण्यात आले. मुंबईतील सर्व डबेवाले…
Read More » -
केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर केंद्राकडून मदत मागावी लागणार नाही !
सोलापूर: केंद्र सरकारने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मदत मागण्याची वेळच येणार नाही़ केंद्र व राज्य असा दुजाभाव…
Read More » -
आज कोणतीही घोषणा करणार नाही – मुख्यमंत्री
सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. अतिवृष्टीत ज्या शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे, शेतीलतील…
Read More » -
नुकसानभरपाई तर देऊच, मात्र आत्महत्येचा विचार करू नका ; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन
सोलापूर: परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या…
Read More »