Maharashtra Gov
-
गोरगरिबांची २ हजार ८०८ हेक्टर जमीन विकासकांच्या घशात घालण्याचा सरकारचा घाट – आमदार जयंत पाटील
मुंबईतील गोरगरिबांसाठी घरे बांधायची २ हजार ८०८ हेक्टर जमीन विकासकांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला असून यात २० हजार कोटी…
Read More » -
प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष सुरु करणार – गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील
राज्यात अंमली पदार्थाची विक्री कुरिअर व पोस्टामार्फत होत असल्यासंदर्भात अजित पवार यांनी लक्षवेधी विधानसभेत मांडली. त्यास उत्तर देताना गृह राज्यमंत्री…
Read More » -
आदित्य ठाकरेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची विधान भवनात भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या…
Read More » -
मराठा आरक्षण उच्च न्यायालयात वैध, तब्बल ५८ मोर्चे आणि २० कार्यकर्त्यांच्या बलिदानाला यश
मुंबई : मराठा आरक्षण न्यायालयात टिकले आहे. मात्र सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये 12 ते…
Read More » -
गझदरबंध उदंचन केंद्राचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सांताक्रुझ येथील गझदरबंध उदंचन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. ह्या स्टेशनमध्ये प्रति सेकंद…
Read More » -
मिठी नदीच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरण यासंबधित सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक संपन्न
मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकपनेतून मिठी नदीचे पुनर्जीवन करण्यात येणार असून नदीतुन जलवाहतूक सुरु करून त्याद्वारे रोजगारनिर्मिती होऊ…
Read More » -
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम; दुष्काळी परिस्थितीतही विकासाचा दर स्थिर- वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून दुष्काळी परिस्थिती असतानाही कृषीपूरक व्यवसायांमुळे कृषी क्षेत्रात ०.४ टक्के वाढ झाली आहे आणि राज्याचा विकास…
Read More » -
शहरांच्या विकासासाठी ३६ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी – नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर
राज्यातील वाढत्या शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन आहे. शहरांच्या पायाभूत विकासासाठी सन २०१४-१५ पासून भरीव खर्च करण्यात आला…
Read More » -
कृषीसाठी यावर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद; पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता सहभाग- कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे
मागील काही वर्षाच्या तुलनेत या पाच वर्षाच्या काळात कृषीसाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद केली असून त्याद्वारे भरपूर कामे झाली आहेत.…
Read More » -
एलईडी मासेमारी बंदी कायद्यात लोकप्रतिनिधी, स्थानिकांच्या सूचनांचा समावेश करण्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे निर्देश
कोकण सागरी हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन कायदा तयार करत आहे. त्यासाठी कोकण भागातील…
Read More »