राजकारण
-
अखेर खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित
शुक्रवारी हजारो कार्यकर्त्यांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीची अधिकृत घोषणा मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबद्दलची…
Read More » -
बॉलिवूड वाचवण्यात मग्न मुख्यमंत्र्यांना उशिरा का होईना शहाणपण सुचल – आशिष शेलार
मुंबई : परतीचा पाऊस आणि पुरामुळे राज्यातील काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव…
Read More » -
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विरोधीपक्षनेते फडणवीस आजपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर
पुणे: परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना…
Read More » -
पद टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल; चंद्रकांत पाटलांची टीका
मुंबई : पोलिसाला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या मंत्री योशोमती ठाकूर यांना अजून मंत्रिमंडळातून न काढल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचावर…
Read More » -
ईडीकडून आता सिंचन घोटाळ्याची चौकशी होणार, अजित पवारांच्या अडचणी वाढणार?
मुंबई: ठाकरे सरकारने एकीकडे जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले असतानाच…
Read More » -
‘महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा’, आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर मिस्कील टीका
मुंबई : लॉकडाऊननंतर राज्यातील अर्थव्यवस्था पूर्ववत आणण्यासाठी ठाकरे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. मिशन बिगेन अंतर्गत राज्यात बार, दारूची…
Read More » -
आरे कारशेड स्थलांतरावरचे लक्ष वळवण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ची चौकशी : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : आरेमधील कारशेड हलवणे सरकारच्या अंगाशी आले आहे. यावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी ‘जलयुक्त शिवार योजने’च्या चौकशीचा मुद्दा समोर आणला…
Read More » -
आजचे ठाकरे सरकार शिवसेनेची देखील चौकशी करणार का? – आशिष शेलार
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर,…
Read More » -
शिवसैनिकही देणार राज्यघटनेची प्रत; मागितली राज्यपालांची वेळ
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंदिरं न उघडण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून…
Read More » -
जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी करणार काय? – आशिष शेलार
मुंबई : संपूर्ण राज्यातील शेतकर्यांसाठी संजीवनी म्हणून ठरलेली जलयुक्त शिवार योजना ही जनचळवळ झाली. लोकवर्गणीच्या सहभागातून ही योजना गावागावात पोहचली.…
Read More »