Maharashtra Government
-
Featured
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि…
Read More » -
Featured
‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे पर्यत रद्द
मुंबई: सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१…
Read More » -
शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर टाळेबंदी संदर्भात काही प्रमाणात अटी शिथिल
राज्यात देण्यात येणारी सूट जनतेसाठी अपर्याप्त मुंबई : राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ३० मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली .…
Read More » -
Featured
कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
Read More » -
Featured
यवतमाळ मार्गावर मजुरांच्या बसला भीषण अपघात; चार ठार
अजून किती बळी जाणार? यवतमाळ : स्थलांतरित मजुरांचे अजून किती बळी जाणार आहेत? मजुरांच्या अपघातांचे सत्र थांबत नाही. हे भीषण आहे.…
Read More » -
Maharashtra Gov
उद्धव ठाकरेंची मागणी मान्य ; ‘हॉटस्पॉट’ मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी मुंबई पोलिसांना शहरात तैनात केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात…
Read More » -
Featured
आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावा नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे…
Read More » -
Agricultural
हरित उद्योगासाठी उद्योजकांनी पुढे यावे, अटी शर्तीं शिवाय मान्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी भूमिपुत्रांनी पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध करताना अर्थचक्र सुरु राहावे यासाठी रेडझोन…
Read More » -
Featured
कोरोनाच्या वाढत्या गंभीर संकटात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन
राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनराज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय…
Read More » -
Cyber Crime
लॉकडाऊन काळात ३९५ सायबर गुन्हे दाखल; २११ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले…
Read More »