-
BJP
जम्मू – काश्मीर बाबतचे ३७० आणि ३५ (अ) कलम हटविण्याच्या निर्णयाबद्दल ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष
वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयीजी यांनी पाहिलेले स्वप्न साकारत जम्मू – काश्मीर बाबतचे…
Read More » -
BJP
काश्मीर भारताचा अविभाज्य अंग, कलम ३७० हद्दपार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत जम्मू आणि काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू – काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची शिफारस…
Read More » -
ShivSena
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी जी यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद होत आहे.” – उद्धव ठाकरे
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याची शिफारस मोदी सरकारने केली आहे. त्यानंतर देशभरातून या निर्णयाचे स्वागत केले…
Read More » -
Monsoon
सीएसएमटी ते कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या गतीनं सुरू प्रवाशांना मोठा दिलासा
काल झालेल्या मुसळधार पावसामुळं ठप्प झालेली सीएसएमटी ते कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळपासून धीम्या गतीनं सुरू झाली आहे. तर, सीएसएमटी-कर्जत…
Read More » -
Maharashtra Gov
पावसामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा होणार – शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार
आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना – शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांचा निर्णय राज्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात…
Read More » -
BJP
ही फक्त मोटारसायकल नाही तर बेरोजगाराला आत्मनिर्भर करणारे वाहन; राज्य अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष – हाजी अरफात शेख
ही फक्त मोटारसायकल नाही तर बेरोजगाराला आत्मनिर्भर करणारे वाहन – हाजी अरफात शेख मुंबई-नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्यावतीने देण्यात आलेली मोटारसायकल ही…
Read More » -
Maharashtra Gov
‘एसटी’चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती; १५० महिला चालकांची भरती
एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड…
Read More » -
Congress
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा : २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा
ईव्हीएमविरोधात विरोधकांचा एल्गार, २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा ईव्हीएम-व्हीव्हीपॅट हटवा, लोकशाही वाचवा असं म्हणत राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी आज मुंबईत…
Read More » -
Maharashtra Gov
दुष्काळी भागातील दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ – शालेय शिक्षणमंत्री ॲड.आशिष शेलार
दुष्काळी भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फक्त परीक्षा फी नाही तर प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ…
Read More » -
Movies
Sanjay S Dutt Productions’ first Marathi venture ‘Baba’ to be screened at Golden Globes!
After the successful response to the teaser of their first Hindi film venture ‘Prasthanam’, Sanjay S Dutt Productions has added…
Read More »