शहर
-
रेशनिंग वाटपाचा रायगड पॅटर्न : रेशनकार्ड नसल्यास ‘ईझीफॉर्म्स’’
रेशनकार्ड नसलेला मजूर, कामगार उपाशीपोटी झोपू नये म्हणून शासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. काेरोनाच्या काळात रोजगार नसल्यामुळे बऱ्याच जणांवर उपासमारीची…
Read More » -
शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना कागदपत्रांचा अडथळा नको
बँकांनी सन्मानाने शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश चंद्रपूर : या वर्षीच्या कोरोना संकटात संपूर्ण राज्याचे अर्थकारण, जीवनावश्यक अन्नधान्याची उपलब्धता…
Read More » -
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी वाढवण्यात आला एक तास वेळ
औरंगाबाद : लॉकडाऊन वाढावल्यानंतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 1 असा कालावधी ठरवण्यात आला होता. या कालावधीत…
Read More » -
औरंगाबाद : कोविड रूग्णालय १० दिवसात सुरू
औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सिपेटची इमारत कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरीत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या हॉस्पिटलवर एमआयडीसी सहा ते…
Read More » -
ॲपद्वारे घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा सामंजस्य करार
संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम चंद्रपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना इतरांना संसर्ग होऊ नये…
Read More » -
बायोमेट्रिक पद्धत रद्द करणेबाबत एमसीआयकडे आग्रह धरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
लातूर : कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापक (डॉक्टर) आणि अन्य कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी…
Read More » -
चंद्रपूर जिल्ह्यात इन्स्टिट्यूशनल कॉरन्टाईनमधील ९ नागरिक पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एकूण १२
बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेने प्रशासनाला माहिती द्यावी : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपर्यंत ३ पॉझिटिव्ह…
Read More » -
रोजगार हमीमुळे लॉकडाऊनचा काळात विदर्भातील ४ लाख १० हजार नागरिकांना काम
नागपूर : लॉकडाऊनमुळे राज्यात श्रमिकांच्या स्थलांतरासोबतच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विदर्भातील…
Read More » -
कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
Read More » -
यवतमाळ मार्गावर मजुरांच्या बसला भीषण अपघात; चार ठार
अजून किती बळी जाणार? यवतमाळ : स्थलांतरित मजुरांचे अजून किती बळी जाणार आहेत? मजुरांच्या अपघातांचे सत्र थांबत नाही. हे भीषण आहे.…
Read More »