Maharashtra Gov
-
सामनातील टीकेनंतर अस्लम शेख यांनी घडवून आणली सोनू सूद – मुख्यमंत्री भेट!
मुंबई : सामनातून काल अभेनेता सोनू सूद यांच्या मजुरांसाठी केलेल्या कामावर टीका करत सूद हे भाजपाचे प्यादे असल्याची टीका सामनाचे…
Read More » -
यावर्षी नालेसफाईची 40 टक्केच कामे झालीत
भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार मुंबई, दि. 7 जून: यावर्षी मुंबईतील नालेसफाईची कामे 40 टक्केच झालेत, त्यामुळे मुंबई महापालिका…
Read More » -
कोरोनाग्रस्त रुग्णांची लूट करून खाजगी रुग्णालयांनी वसूल केलेली लाखोंची बिले राज्य शासनाने परत करावीत -विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा औरंगाबाद: कोरोनाच्या काळात राज्य सरकारने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना महात्मा फुले जनारोग्य योजनेतंर्गंत समाविष्ट करण्यात…
Read More » -
राज्यात पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह ठरवणार रॅकेट सक्रिय ; प्रवीण दरेकरांचा आरोप
औरंगाबाद : करोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह करून देणारं दलालांच रॅकेट राज्यात कार्यरत आहेत. भिवंडीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा महाभयंकर प्रकार…
Read More » -
नुकसानग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे कोंकणच्या समुद्र किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी…
Read More » -
‘लोकप्रिय मुख्यमंत्री’ हे कोणाचे सर्वेक्षण आहे मला माहिती नाही; उद्धव ठाकरेंना माझ्या शुभेच्छा – फडणवीस
मुंबई : लोकप्रिय मुख्यमंत्री हे कोणाचे सर्वेक्षण आहे मला माहिती नाही. ते मी पाहिले नाही; पण कोणाला ते लोकप्रिय वाटत…
Read More » -
मुंबईत 2 किलो मिटरच्या प्रवासासाठी ऍम्ब्युलन्सने घेतले चक्क 8000 हजार रुपये
मुंबई : मुंबईत एका रुग्णाला हॉस्पिटलला जाण्यासाठी अम्बुलन्सची गरज होती. दोनशे मिटर म्हणजे दोन किलोमिटर अंतरवार असलेल्या हॉस्पीटलला सोडण्यासाठी खासगी…
Read More » -
विधान परिषदेवर जाण्यासाठी तीन पक्षांमध्ये चढाओढ
राज्यपाल काय करणार याकडे लक्ष राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर बारा जणांना पाठवण्याची घटिका जवळ येत असताना आता महाविकास आघाडीमधील तिन्ही…
Read More » -
कोवीड-१९ च्या संसर्गापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सर्वतोपरी सज्ज
औरंगाबाद : कोवीड-१९ च्या संसर्गापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात वेळेत सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यास सुरूवात करण्यात आली असून या विषाणूचा…
Read More » -
शिवसेनेची टीका अर्थ, तत्त्व आणि मूल्यहीन – फडणवीस
मुंबई : शिवसेना केंद्र सरकारवर करत असलेल्या टीकेला अर्थ नाही, तत्त्व नाही आणि मूल्यही नाही, असे टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र…
Read More »