Maharashtra Gov
-
‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे पर्यत रद्द
मुंबई: सुपर सायक्लॉनच्या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन दिनांक २१…
Read More » -
शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर टाळेबंदी संदर्भात काही प्रमाणात अटी शिथिल
राज्यात देण्यात येणारी सूट जनतेसाठी अपर्याप्त मुंबई : राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ३० मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली .…
Read More » -
कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील…
Read More » -
यवतमाळ मार्गावर मजुरांच्या बसला भीषण अपघात; चार ठार
अजून किती बळी जाणार? यवतमाळ : स्थलांतरित मजुरांचे अजून किती बळी जाणार आहेत? मजुरांच्या अपघातांचे सत्र थांबत नाही. हे भीषण आहे.…
Read More » -
उद्धव ठाकरेंची मागणी मान्य ; ‘हॉटस्पॉट’ मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी मुंबई पोलिसांना शहरात तैनात केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात…
Read More » -
आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावा नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे…
Read More » -
पे चॅनेलचे चार महिन्यांचे शुल्क माफ करा; केबल ऑपरेटरची मागणी
मुंबई : गेल्या दोन महिन्यात नवीन कोणतेही कार्यक्रम प्रसारित न झाल्याने करमणूक व क्रिडा वाहीन्यांनी शुल्क माफ करावे किंवा जास्तीची सूट…
Read More » -
हरित उद्योगासाठी उद्योजकांनी पुढे यावे, अटी शर्तीं शिवाय मान्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी भूमिपुत्रांनी पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध करताना अर्थचक्र सुरु राहावे यासाठी रेडझोन…
Read More » -
कोरोनाच्या वाढत्या गंभीर संकटात राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन
राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपातर्फे ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनराज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय…
Read More » -
लॉकडाऊन काळात ३९५ सायबर गुन्हे दाखल; २११ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले…
Read More »