BJP
-
सरकारकडून चंद्रकांतदादा व उद्धव ठाकरेंचेही ब्लॅकमेलिंग – प्रकाश आंबेडकर यांचा दावा
मुंबई, दि. २७ (विशेष प्रतिनिधी)- सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सरकार चिदंबरम यांच्यासारख्या विरोधकांनाच ब्लॅकमेलिंग करत नाही तर आता हे लोण…
Read More » -
शिक्षकांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार शोभतो का? – शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी शिक्षकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा केला जाहीर निषेध
मुंबई – आझाद मैदानात सोमवारी विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी लाठीमार केला. शिक्षकांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार शोभतो का असा सवाल शिवसेनेच्या विधान…
Read More » -
‘मेट्रो भवन’ कंत्राट घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा – सचिन सावंत
मुंबई, दि. २६ ऑगस्ट २०१९ राज्यात हजारो कोटींची कंत्राटे वाटली जात असताना मोठमोठ्या कंत्राटांवर सरकारच्या मर्जीतील काही विशिष्ट कंत्राटदारांचा पगडा…
Read More » -
गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
मुंबई दि २६ – गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल…
Read More » -
धनंजय मुंडे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना आव्हान – एका व्यासपीठावर या, तुमच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी मांडतो
गेवराई ( बीड) दि 25——– मुख्यमंत्री महोदय , आमच्या शिवस्वराज्य यात्रेला नाव ठेवत आहेत . म्हणतात ही भ्रष्टाचार यात्रा आहे.…
Read More » -
धनंजय मुंडे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना आव्हान – एका व्यासपीठावर या, तुमच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी मांडतो
गेवराई ( बीड) दि 25——– मुख्यमंत्री महोदय , आमच्या शिवस्वराज्य यात्रेला नाव ठेवत आहेत . म्हणतात ही भ्रष्टाचार यात्रा आहे.…
Read More » -
वांद्रे स्टेशनच्या पोस्ट पाकिटाचे अभिनेते शाहरुख खान यांच्या हस्ते अनावरण
मुंबई दि. 23 आँगस्ट युनेस्कोने जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा दिलेल्या जुन्या कौलारू छपराच्या टुमदार वांद्रे रेल्वे स्टेशनच्या सन्मानार्थ शालेय शिक्षण…
Read More » -
सरकारविरोधात बोलणार्यांचा आवाज दाबला जातोय – सुप्रिया सुळे
ठाणे (प्रतिनिधी) – या सरकारच्या विरोधात जो की आवाज उठवत आहे. त्यांचा आवाज ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दाबण्यात येत आहे.…
Read More » -
धनंजय मुंडेचा गब्बर झालेल्या पिकविमा कंपन्यांवरून सरकारला टोला
नांदेड – दिनांक २१ एकी कडे सरकार शेतकऱ्यांना त्रास देतंय आणि तिकडे पिकविमा कंपन्या गब्बर होत आहेत. जिथं सोयाबीन पिक…
Read More » -
जी स्वप्न दाखवली ती पुर्ण करण्यात सरकार अपयशी ठरलेय – अजित पवार
यवतमाळ दि. २१ ऑगस्ट – यवतमाळ जिल्हयात पाच वर्षात एकही उद्योग आला नाही. राज्यातील महत्त्वाच्या कंपन्या बंद पडत आहेत. लोकांचा…
Read More »