Maharashtra Government
-
Festival (फेस्टिव्हल)
अयोध्या ५ लाख ८४ हजार ५७२ दिव्यांनी झगमगली, दीपोत्सव गिनीज बुकात !
दिवाळीनिमित्त ५ लाख ८४ हजार ५७४ दिव्यांनी प्रभू रामचंद्रांची अयोध्या उजळून निघाली. एवढ्या मोठ्या संख्येत पणत्या लावण्याच्या या विक्रमाची गिनीजबुकात…
Read More » -
Sports
ऑस्ट्रेलिया दौर्यावर रवाना झाली टीम इंडिया, पीपीई किटमध्ये दिसणारे खेळाडू
दोन वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक कसोटी मालिकेच्या विजयाच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाने दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी सुरुवात केली. भारतीय क्रिकेट…
Read More » -
Finance
अर्थमंत्री निर्मला सीतारमण कडून ‘प्रोत्साहन पॅकेज’ची घोषणा
बई : दिवाळीपूर्वीच नरेंद्र मोदी सरकारकडून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण एका दिलासा पॅकेजची घोषणा करू…
Read More » -
Politics
कमला मिलमधील पबच्या आगीत होरपळून मुत्यू झालेल्या १४ मुंबईकरांना न्याय द्या, शेलारांचे मुख्यमंत्र्याना पत्र
मुंबई : कमला मिल मध्ये पबला आग लागून 14 जणांचा मृत्यू झालेल्या घटनेतील 12 आरोपींपैकी प्रथमदर्शनी जे मुळ गुन्हेगार दिसत…
Read More » -
Health & Fitness
जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता
मुंबई: २०२१ मध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा…
Read More » -
Maharashtra Gov
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक
मुंबई: कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जग जात आहे. भारतातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. त्यात महाराष्ट्रात अधिक गंभीर स्थिती होती. अशाही…
Read More » -
Aurangabad (औरंगाबद)
पदवीधर निवडणुकीवरुन औरंगाबाद आणि नागपूरमध्ये आघाडीत बिघाडी? बंडखोरीची शक्यता
मुंबई : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारीवरून आता नागपूर आणि औरंगाबादमध्ये आघाडीतील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस आणि…
Read More » -
Election
मध्य प्रदेशात भाजपने सरकार मिळविले, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक पोटनिवडणूक जिंकली
भाजपाने 59 जागांवर पोटनिवडणूक लढली. यातील निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. भाजपने मध्य प्रदेशात सत्ता टिकवून ठेवली . तर गुजरात,…
Read More » -
Election
“महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत जंगलाचे युवराज युती करुन बसले आहेत”, आशिष शेलारांचा टोला
मुंबई |बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून सडकून टीका होत आहे . बिहारमध्ये एनडीएचीच सत्ता प्रस्थापीत झाली.बिहार विधानसभा निवडणुकीची…
Read More » -
Election
बिहारच्या जनतेला जंगलराज नको तर विकास हवा : देवेंद्र फडणवीस
मुंबई : बिहारच्या जनतेला जंगलराज नको, तर विकास हवा आहे. हे त्यांनी या निवडणुकीतून सिद्ध केले आहे. या निवडणुकीने आमचे…
Read More »