-
Maharashtra Gov
औरंगाबादच्या विधि विद्यापीठास वाल्मीची कांचनवाडी येथील जमीन
औरंगाबादच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठास कांचनवाडी (जिल्हा औरंगाबाद) येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची (वाल्मी) 33 एकर जमीन विनामुल्य कब्जे…
Read More » -
Maharashtra Gov
सर्व शिक्षा अभियानातील विशेष शिक्षकांना रूपये 21500 मानधन
केंद्र शासन पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानातील अपंग समावेशित शिक्षण उपक्रमातील शिक्षकांना मिळणाऱ्या मानधनात 1500 रूपयांची वाढ करून ते 21500 करण्याचा…
Read More » -
Maharashtra Gov
अनाथ विशेष मुलांचे पालकत्व सिद्धिविनायक मंदिर घेणार – आदेश बांदेकर
महाराष्ट्रातील अनाथ अशा ‘विशेष मुलांना’ (मतिमंद, गतिमंद, मानसिक विकलांग) सांभाळणे हे आव्हान असून या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात मोजक्या संस्था काम…
Read More » -
Maharashtra Gov
शहीद आणि जखमी जवानांच्या मदतीत मोठी वाढ
युद्ध आणि युद्धजन्य परिस्थितीसह देशातील सुरक्षेसंबंधी मोहिमांमध्ये धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या एकरकमी आर्थिक…
Read More » -
BJP
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी…
Read More » -
Health & Fitness
ठाणे शहरात भारतातील पहिल्या ‘मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन’चा लोकार्पण सोहळा संपन्न
प्रत्येक सोसायटीमधील महिलांची होणार कर्करोगाची मोफत तपासणी बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या स्तनाचे व गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण कमी करून…
Read More » -
Maharashtra Gov
गावोगावी महिला देणार आर्थिक साक्षरतेचे धडे
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील उमेदच्या बचतगट महिलांना प्रशिक्षण ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये आर्थिक निरक्षरता दूर व्हावी, बँकेचे आर्थिक व्यवहार, आर्थिक बचती…
Read More » -
Monsoon
डोंगरीत इमारत कोसळली, १२ जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरु
मुंबई: डोंगरी येथे तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ रहिवासी ठार झाले असून या इमारतीखाली ४० ते ५०…
Read More » -
Maharashtra Gov
मुंब्र्यातील ब्रिटिशकालीन पुलाची अवस्था नाजूक
महाड-रायगडच्या सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर खुद्द सरकारने जुन्या सर्व पुलांच्या दुरुस्तीचे अथवा ते पुल बंद करावेत असे आदेश दिले. असाच…
Read More » -
Maharashtra Gov
राज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माणसांचा गेली अनेक वर्षांपासून लढा सुरु असून हा लढा संपत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासन शंभर टक्के…
Read More »