-
अहमदनगर (Ahamadnagar)
१८ जुलैपासून आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रा येत्या १८ जुलैला जळगाव येथून सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर…
Read More » -
राजकारण
विधानसभा निवडणुकीत एमआयएमला शंभर जागा लढवण्याची इच्छा
आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने शंभर जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अशी मागणी एमआयएमकडून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे…
Read More » -
राजकारण
महाराष्ट्र काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळाला पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का? – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर सुमारे महिनाभर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण? यावर चर्चा सुरु होती. आता मात्र प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात…
Read More » -
Monsoon
भर पावसाळ्यात नागपूरचे तापमान ३७.१ डिग्री
एकीकडे रत्नागिरीत पूरग्रस्त स्थिती असताना विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ३१ टक्के पाऊस कमी पडला आहे. अशा परिस्थितीत…
Read More » -
बृहन्मुंबई महानगरपालिका - BMC
बीएमसी महापौरांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये
मुंबईत नो पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क करणाऱ्या वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला जात असून पालिकेच्या या मोहिमेला मुंबईकरांनीही साथ…
Read More » -
तंत्रज्ञान
तांत्रिक अडचणीमुळे ‘चंद्रयान – २’ चे प्रक्षेपण रद्द
आज होणारे ‘चंद्रयान – २’ चे प्रक्षेपण तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं…
Read More » -
आरोग्य
मुंबईतील केईएम रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे तरुणीचा मृत्यु
पावसाळा आला की सातत्याने नागरिकांना स्वाईनफ्लू, डेंगू, मलेरिया असे अनेक आजारांचा त्रास सहन करावा लागतो. स्वाईनफ्लूमुळे शनिवारी केईएम रुग्णालयात एका…
Read More » -
मुंबई
बेपत्ता दिव्यांशच्या पालकांचे पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन
बेपत्ता असलेल्या दिव्यांशचे शोधकार्य सलग पाचव्या दिवशी देखील सुरु आहेच. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी त्याच्या पालकांनी रविवारी…
Read More » -
Monsoon
जगबुडी नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, मुंबई – गोवा महामार्ग बंद
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाने जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे मुंबई – गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला असून त्यावर…
Read More » -
Monsoon
पालघरमधील धबधब्यांवर बंदी घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील 2 महिने म्हणजेच 6 सप्टेंबरपर्यंत पालघरमधील 15 धबधबे आणि धरणांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.…
Read More »