अधिवेशन
-
कोरोनामुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत?
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक महत्वाच्या बैठका, कार्यक्रम, सण, उत्सव नेहमीप्रमाणे होऊ शकलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर यंदा विधिमंडळाचे…
Read More » -
कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात राबवणार- अजित पवार
कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात राबवणार- अजित पवार नागपूर (विशेष प्रतिनिधी)ः सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या निर्णयाकडे लक्ष आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारच्यास्तरावर…
Read More » -
अजित पवारांच्या क्लिन चीटला विरोधी पक्षाचा आक्षेप – एसीबीच्या प्रतिज्ञापत्रावर भाजपाकडून हस्तक्षेप याचिका दाखल करणार
अजित पवारांच्या क्लिन चीटला विरोधी पक्षाचा आक्षेप एसीबीच्या प्रतिज्ञापत्रावर भाजपाकडून हस्तक्षेप याचिका दाखल करणार नागपूर:विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी…
Read More » -
नागरिकत्व कायद्यावरून गैरसमज नको – राज्यातील सर्व धर्माच्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत ग्वाही
नागरिकत्व कायद्यावरून गैरसमज नको राज्यातील सर्व धर्माच्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत ग्वाही नागपूर / विशेष…
Read More » -
पर्यावरण संवर्धनासाठी ऊर्जा बचत ही काळाची गरज : ना बाळासाहेब थोरात
पर्यावरण संवर्धनासाठी ऊर्जा बचत ही काळाची गरज : ना बाळासाहेब थोरात माहितीपटाचे ना. थोरात यांच्या हस्ते विमोचन महाऊर्जाचा ऊर्जासंवर्धन सप्ताह…
Read More » -
सर्व आमदारांचं एकत्र फोटोसेशन, फडणवीसांची दांडी, नाना पटोले म्हणाले, आमदारांची झोप झाली नसेल!
सर्व आमदारांचं एकत्र फोटोसेशन, फडणवीसांची दांडी, नाना पटोले म्हणाले, आमदारांची झोप झाली नसेल! नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान आज सर्वपक्षीय आमदारांचं एकत्र…
Read More » -
गँगमन आणि ट्रॅकमन पदे भरती प्रक्रिया कधी सुरु करणार – खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
दररोज ८० ते ८५ लाख नागरिक मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. जीर्ण होत चाललेले रेल्वेमार्ग आणि रेल्वे पुलामुळे गेले अनेक…
Read More » -
गोरगरिबांची २ हजार ८०८ हेक्टर जमीन विकासकांच्या घशात घालण्याचा सरकारचा घाट – आमदार जयंत पाटील
मुंबईतील गोरगरिबांसाठी घरे बांधायची २ हजार ८०८ हेक्टर जमीन विकासकांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला असून यात २० हजार कोटी…
Read More » -
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम; दुष्काळी परिस्थितीतही विकासाचा दर स्थिर- वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून दुष्काळी परिस्थिती असतानाही कृषीपूरक व्यवसायांमुळे कृषी क्षेत्रात ०.४ टक्के वाढ झाली आहे आणि राज्याचा विकास…
Read More »