Maharashtra Gov
-
शेतकरी हितासाठी आपण कोणत्याही पक्षाचे असाल तरी एकत्र आलो पाहिजे – मुख्यमंत्री
मुंबई: केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकावरुन देशभरात शेतकऱ्यांचा संताप होत आहे. पंजाब, हरियाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, कृषी विधेयकावरुन मतभेद…
Read More » -
देशातील विविध हायकोर्टांत न्यायाधीशांची ३९८ पदे रिक्त
सरकार म्हणते नावांच्या शिफारशी वेळवर येत नाहीत देशातील विविध उच्च न्यायालयांमध्ये, यंदाच्या १ सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, न्यायाधीशांची ३९८ पदे रिक्त होती.…
Read More » -
व्यापा-यांना व्यवसायासाठी वेळ वाढवून द्या : भाजपाची मागणी
कोल्हापूर : छोटे विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांना सहा महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर आर्थीक उत्पन्नाची घडी बसण्यास मदत होणार असल्याने सर्व नियमांचे…
Read More » -
राज्यात चित्रपटगृह सुरु करण्याच्या विचारात राज्य सरकार, अमित देशमुखांनी दिली माहिती
मुंबई: केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक ५ अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. अनलॉक ५मध्ये १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी देण्यात…
Read More » -
कोरोनाची परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत महाविद्यालये सुरु होणार नाहीत!
मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही तितकीच वाढत आहे. दरम्यान, सरकार टप्प्याने सर्व…
Read More » -
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना बैठकीतच शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न
जालना: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना दौर्याच्या वेळी सोमवारी एका 42 वर्षीय शेतक-याने आत्महत्येचा प्रयत्न केला. सावकाराने जमीन हडपली…
Read More » -
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरे, गावांचा जागतिक पर्यावरण दिनी होणार सन्मान
– पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा मुंबई: राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, याकामी लोकांचा सहभाग वाढविणे, निसर्गाशी संबंधित…
Read More » -
रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई आणि काळाबाजार, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कोरोना स्थितीत निर्माण होणाऱ्या वैद्यकीय गैरसोयीबाबत आज (२ ऑक्टोबर) मुख्यमंत्री…
Read More » -
तोंडाला मास्क नसेल तर मुंबईत बस, टॅक्सी, रिक्षात प्रवेशबंदी
मुंबई: मुंबईकरांमध्ये मास्क न लावताच फिरण्याची बेफिकिरी वाढत असल्याने महापालिका विनामास्कविरोधी कारवाई अधिक तीव्र करणार आहे. चेहऱ्यावर मास्क नसेल तर…
Read More » -
आता तरी राज्यातील चाचण्या वाढवा, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती
मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिेंता वाढवत आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गाचा मासिक दर सप्टेंबर महिन्यात आढळून आला असून त्यात…
Read More »