Maharashtra Gov
-
येत्या ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार सुरु होणार
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या काळात संपूर्ण देशभरात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र, अर्थव्यवस्थेचे चक्र रुळावर आणण्यासाठी गेल्या अनेक…
Read More » -
मराठा समाज आक्रमक, १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’चा इशारा!
कोल्हापूर: मराठा आरक्षणावरुन आता मराठा समाज जास्त आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट…
Read More » -
कोरोनाकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा ! ५३ हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार
मुंबई: कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले…
Read More » -
नवरात्र उत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी !
मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक…
Read More » -
मुंबईत ऑक्टोबरपर्यंत ट्रेन सुरु होण्याचे आदित्य ठाकरेंनी दिले संकेत!
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संपूर्ण जगात, राज्यात जरी सुरु असला तरी हळूहळू अनलॉक करत पूर्वीसारखे जीवन सुरळीत करण्याच्या मार्गावर…
Read More » -
अनलॉक 5 मध्ये रेस्टॉरन्ट्स सुरू होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
मुंबई : राज्यात आता अनलॉक-5 चा टप्पा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेस्टॉरन्ट्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी…
Read More » -
महिलांसाठी पश्चिम रेल्वेकडून आनंदाची बातमी!
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल ट्रेन केवळअत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहेत. हळूहळू काही आणखी प्रवाशांना प्रवासाची मुभा सरकार देत आहेसहकारी आणि…
Read More » -
महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचे कौतुक करून मुख्यमंत्री…
Read More » -
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या…
Read More » -
शेतकी विधेयकाचा विरोध, आज ‘भारत बंद ‘ची हाक
मुंबई : नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी शुक्रवारी ‘भारत बंद’चा नारा दिला आहे. काँग्रेसने गुरुवारी दोन महिन्यांच्या देशव्यापी…
Read More »