Maharashtra Gov
-
सरकारकडून चंद्रकांतदादा व उद्धव ठाकरेंचेही ब्लॅकमेलिंग – प्रकाश आंबेडकर यांचा दावा
मुंबई, दि. २७ (विशेष प्रतिनिधी)- सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सरकार चिदंबरम यांच्यासारख्या विरोधकांनाच ब्लॅकमेलिंग करत नाही तर आता हे लोण…
Read More » -
शिक्षकांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार शोभतो का? – शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी शिक्षकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा केला जाहीर निषेध
मुंबई – आझाद मैदानात सोमवारी विनाअनुदानित शिक्षकांवर पोलिसांनी लाठीमार केला. शिक्षकांचे आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार शोभतो का असा सवाल शिवसेनेच्या विधान…
Read More » -
‘मेट्रो भवन’ कंत्राट घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा – सचिन सावंत
मुंबई, दि. २६ ऑगस्ट २०१९ राज्यात हजारो कोटींची कंत्राटे वाटली जात असताना मोठमोठ्या कंत्राटांवर सरकारच्या मर्जीतील काही विशिष्ट कंत्राटदारांचा पगडा…
Read More » -
राज्य सरकार फक्त घोषणा करण्यात पटाईत – बाळासाहेब थोरात
काँग्रेसच्या महापर्दाफाश सभांचा अमरावती येथून शुभारंभ अमरावती, दि. २६ ऑगस्ट २०१९ राज्य सरकारची एकही घोषणा अद्याप पूर्णपणे अंमलात आली…
Read More » -
गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
मुंबई दि २६ – गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल…
Read More » -
कांदळवनातील ८ हजार टन कचऱ्याचे संकलन ११.०३ कि.मी चा समुद्र आणि खाडी किनारा झाला स्वच्छ !- सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. २५: कांदळवन क्षेत्रात २५ हजार लोकांच्या सहभागातून ८ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आल्याने ११.०३ कि.मी चा समुद्र आणि…
Read More » -
एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड हे सामाजिकदृष्ट्या मोठे क्रांतिकारी पाऊल – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
पुणे, दि २३: महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा…
Read More » -
वांद्रे स्टेशनच्या पोस्ट पाकिटाचे अभिनेते शाहरुख खान यांच्या हस्ते अनावरण
मुंबई दि. 23 आँगस्ट युनेस्कोने जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा दिलेल्या जुन्या कौलारू छपराच्या टुमदार वांद्रे रेल्वे स्टेशनच्या सन्मानार्थ शालेय शिक्षण…
Read More » -
धनंजय मुंडेचा गब्बर झालेल्या पिकविमा कंपन्यांवरून सरकारला टोला
नांदेड – दिनांक २१ एकी कडे सरकार शेतकऱ्यांना त्रास देतंय आणि तिकडे पिकविमा कंपन्या गब्बर होत आहेत. जिथं सोयाबीन पिक…
Read More » -
तुम्ही पाच वर्षांत चांगलं काम केलं तर यात्रा कशासाठी – अजित पवार
वाशिम दि. २० ऑगस्ट -तुम्ही पाच वर्षात चांगलं काम केलं असेल तर यात्रा कशासाठी काढता असा सवाल करतानाच हे सरकारचे…
Read More »