Digital News
-
Maharashtra Gov
एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड हे सामाजिकदृष्ट्या मोठे क्रांतिकारी पाऊल – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
पुणे, दि २३: महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा…
Read More » -
Festival (फेस्टिव्हल)
ऐन गणेशोत्सवात मुंबई – गोवा महामार्गाची दुरवस्था
रायगड जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई – गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर रस्त्याच्या…
Read More » -
BJP
वांद्रे स्टेशनच्या पोस्ट पाकिटाचे अभिनेते शाहरुख खान यांच्या हस्ते अनावरण
मुंबई दि. 23 आँगस्ट युनेस्कोने जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा दिलेल्या जुन्या कौलारू छपराच्या टुमदार वांद्रे रेल्वे स्टेशनच्या सन्मानार्थ शालेय शिक्षण…
Read More » -
इतर
लंडन मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. 23 – भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकार तर्फे खरेदी करून तेथे…
Read More » -
Congress
मराठवाड्याला कृत्रिम पावसाची खोटी स्वप्ने दाखवणे बंद करा!: अशोक चव्हाण
मुंबई, दि. २२ ऑगस्ट २०१९: मराठवाड्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग अपयशी ठरत असतील तर सरकारने वस्तुस्थिती स्वीकारावी आणि जनतेला खोटी स्वप्ने…
Read More » -
आरोग्य
तंबाखूमुक्त महाराष्ट्र’साठी कोटपा कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश
मुंबई, दि. 22 : स्वच्छ महाराष्ट्रच्या धर्तीवर तंबाखू मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात…
Read More » -
शहर
आरटीईमधे शाळा प्रवेशात अनाथ मुलांचे अनाथालयाचे कागदपत्रेच ग्राह्य मानले जावे – शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार
मुंबई दिनांक 22 ऑगस्ट शाळा प्रवेशात आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया राबवताना अनाथ मुलांच्या कादपत्रांसाठी काही अडचणी निर्माण होत होत्या. यापुढे…
Read More » -
BJP
सरकारविरोधात बोलणार्यांचा आवाज दाबला जातोय – सुप्रिया सुळे
ठाणे (प्रतिनिधी) – या सरकारच्या विरोधात जो की आवाज उठवत आहे. त्यांचा आवाज ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दाबण्यात येत आहे.…
Read More » -
NCP
राष्ट्रवादीने पूरग्रस्त मायभगिनींना पाठवलं ‘माहेरचं लेणं’
ठाणे (प्रतिनिधी)- सांगली-कोल्हापूर भागामध्ये ओढवलेल्या भीषण पूरस्थितीमध्ये आपला संसार गमावलेल्या आया-बहिणींना संसार उभा करण्यासाठी हातभार लावणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्त भागांना रिपाइं ची भरीव मदत
मुंबई दि. 22 – केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पूरग्रस्तांच्या मदतीला रिपब्लिकन पक्षाच्या महिला…
Read More »