-
Monsoon
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी
गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास रामटेक तालुक्यातील आसोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली.यात पहिली ते चवथी वर्गात शिकणारे ८…
Read More » -
Monsoon
मुंबईत पावसाची हजेरी
गेल्या काही दिवसापासून मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावली असून मुंबई मात्र कोरडीच होती. अशा पाठ फिरवलेल्या पावसाने आज मुंबई, उपनगरे आणि…
Read More » -
Maharashtra Gov
आदित्य ठाकरेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची विधान भवनात भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या…
Read More » -
Maharashtra Gov
मराठा आरक्षण उच्च न्यायालयात वैध, तब्बल ५८ मोर्चे आणि २० कार्यकर्त्यांच्या बलिदानाला यश
मुंबई : मराठा आरक्षण न्यायालयात टिकले आहे. मात्र सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये 12 ते…
Read More » -
LokSabha
रेल्वेच्या समस्या मांडण्याकरिता डॉ. श्रीकांत शिंदे रेल्वेमंत्र्यांच्या भेटीला
नवी दिल्ली: रेल्वे मुंबईची जीवनरेखा मानली जाते. परंतु रेल्वेच्या समस्या या दिवसेंदिवस वाढत असून त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.…
Read More » -
Environment
गझदरबंध उदंचन केंद्राचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सांताक्रुझ येथील गझदरबंध उदंचन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. ह्या स्टेशनमध्ये प्रति सेकंद…
Read More » -
Environment
मिठी नदीच्या संवर्धन आणि सौंदर्यीकरण यासंबधित सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक संपन्न
मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकपनेतून मिठी नदीचे पुनर्जीवन करण्यात येणार असून नदीतुन जलवाहतूक सुरु करून त्याद्वारे रोजगारनिर्मिती होऊ…
Read More » -
Finance
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम; दुष्काळी परिस्थितीतही विकासाचा दर स्थिर- वित्तराज्यमंत्री दीपक केसरकर
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून दुष्काळी परिस्थिती असतानाही कृषीपूरक व्यवसायांमुळे कृषी क्षेत्रात ०.४ टक्के वाढ झाली आहे आणि राज्याचा विकास…
Read More » -
Maharashtra Gov
शहरांच्या विकासासाठी ३६ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी – नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर
राज्यातील वाढत्या शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन आहे. शहरांच्या पायाभूत विकासासाठी सन २०१४-१५ पासून भरीव खर्च करण्यात आला…
Read More » -
Farmers
कृषीसाठी यावर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद; पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता सहभाग- कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे
मागील काही वर्षाच्या तुलनेत या पाच वर्षाच्या काळात कृषीसाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद केली असून त्याद्वारे भरपूर कामे झाली आहेत.…
Read More »