डिजिटल महाराष्ट्र वार्ता
-
नवभारतीय शिव वाहतूक संघटना व खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या पुढाकाराने समस्यांवर मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार सकारात्मक; अन्यायकारक कारवायांवर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन
मुंबई: महाराष्ट्रातील खाटीक समाज, मटण व्यापारी तसेच शेळी-मेंढी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची होत असलेली विनाकारण अडवणूक, खोटे गुन्हे दाखल करणे, रस्त्यावरील…
Read More » -
महाराष्ट्रातील रेशनकार्ड होणार डिजिटल; सर्व लाभार्थ्यांना मिळणार क्यूआर कोड आधारित स्मार्ट रेशनकार्ड
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेला (PDS) अधिक आधुनिक, सुरक्षित बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांना टप्प्याटप्प्याने क्यूआर…
Read More » -
दुबार पेरणीच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा; अतिरिक्त खर्च सरकार उचलणार
राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी, पावसातील खंड, अनियमित मान्सून आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत…
Read More » -
जेजुरी दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत; सुनेत्रा पवारांची रुग्णालयात भेट, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-बेलसर मार्गावर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हळहळले आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत…
Read More » -
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! माणगाव आणि रोहा स्थानकांवर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्य सरकार ठाम; मराठी बांधवांच्या हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील, अशी…
Read More » -
महाराष्ट्रातील पावसाचा नवा अंदाज; कुठे मुसळधार पाऊस, कुठे मिळणार दिलासा?
महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मान्सूनचा जोर आता काहीसा कमी होताना दिसत आहे. जून महिन्यात होणाऱ्या पावसाइतका पाऊस केवळ…
Read More » -
महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा! नर्मदा प्रकल्पातून 10 टीएमसी पाण्याचा मार्ग मोकळा; 20 वर्षांपासूनचा प्रश्न अखेर मार्गी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नर्मदा…
Read More » -
Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा कहर कायम! नाशिकसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट; पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्रभरात मान्सूनने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक…
Read More » -
आषाढी वारीला आजपासून सुरुवात! देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान; मुसळधार पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला आज (मंगळवार, ७ जुलै) देहूतून प्रारंभ होत…
Read More »