Farmers
-
भाजप-सेनेचे सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर अदानी-अंबानींचे सरकार – नाना पटोले
भाजप-सेनेचे सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर अदानी-अंबानींचे सरकार – नाना पटोले माजी खासदार आणि किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले…
Read More » -
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी गुणवत्तापूर्वक बियाणे महत्वाचे – कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
मुंबई, दि. 27 : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्वक बियाणे महत्वाचे आहे. यासाठी उत्पादक कंपन्यांवर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची जबाबदारी असल्याचे,…
Read More » -
पीकविमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा मोर्चा; पात्र शेतकऱ्यांची कर्जे माफ न केल्यास हा मोर्चाच बोलेल – उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा
शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसल्याने शिवसेनेतर्फे याविरोधात आज (बुधवारी) भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा वांद्रे – कुर्ला…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा १७ जुलैला पीकविमा कार्यालयावर इशारा मोर्चा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविमा योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ मिळावा, यासाठी…
Read More » -
तापी पाटबंधारे महामंडळाकडून होणार कार्यवाही – निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधितांना घरांचा मोबदला देण्यासह पुनर्वसन करण्यात येणार
जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांच्या घरांचे संपादन तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून करण्यात येणार असून खास बाब म्हणून…
Read More » -
‘आमचा शेतकरी सहजासहजी हार मानणारा नाही’ – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
सोलापूर जिल्ह्य़ात मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे आष्टी उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते…
Read More » -
पीक विम्यासंदर्भातील तक्रार निवारणाकरिता तालुका आणि जिल्हास्तरावर सुविधा केंद्र सुरु करावे – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
प्रधानमंत्री पीक विम्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी उंबरठा उत्पादन काढताना…
Read More » -
मोहोळ येथे सहा आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाची एक लाखाची मदत
मोहोळ : जानेवारी ते जून २०१९ दरम्यान मोहोळ तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी सहा शेतकऱ्यांच्या…
Read More » -
कृषीसाठी यावर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद; पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता सहभाग- कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे
मागील काही वर्षाच्या तुलनेत या पाच वर्षाच्या काळात कृषीसाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद केली असून त्याद्वारे भरपूर कामे झाली आहेत.…
Read More »