मुंबई
-
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा; भाजपचा इशारा
मुंबई :- कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आपल्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून घरी थांबावं, असं आवाहन…
Read More » -
सविता रणदिवे यांचे निधन
मुंबई :संयुक्त महाराष्ट्र निर्माण चळवळीतील अग्रणी व ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी उषा ऊर्फ सविता रणदिवे (८७) यांचे आज…
Read More » -
कमी उत्पन्न गटाच्या कुटुंबाकरिता प्रति कुटुंब १ लाखाचे कर्ज २ टक्के व्याजदराने उपलब्ध करून द्यावे; विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
मुंबई दि.१६:- जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोरोना संकट पुढील एक वर्ष तरी कायम राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे या…
Read More » -
पोलिंसावर हल्ले करणा-यांविरुध्द राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी अँन्टॉप हिल पोलिस ठाण्याला दिली भेट मुंबई दि. १६ मे- कोरोनोच्या संकटमय परिस्थितीत…
Read More » -
सोमवारपासून बीकेसी येथे रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरू होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न…
Read More » -
लॉकडाऊनच्या काळात शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग यशस्वी, ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षणाचा समारोप
राज्यात सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे मुंबई : सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः शेती…
Read More » -
‘वंदे भारत मिशन’ला महाराष्ट्र शासनाकडून प्रतिसादच दिला जात नाही : आशिष शेलार
मुंबई : राज्यात मजुरांना अन्नपाणी दिले नाही, चाकरमान्यांना एसटी बस देत नाहीत म्हणून त्यांची सहनशीलता संपतेय. तर दुसरीकडे आपले विद्यार्थी,…
Read More » -
ठाणे जिल्हा प्रशासनाचा गृहमंत्र्यांनी घेतला आढावा
कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा – गृहमंत्री अनिल देशमुख ठाणे : कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करून…
Read More » -
भूमिपुत्रांना मिळणार नोकऱ्या ; राज्य सरकार स्थापणार कामगार ब्युरो
मुंबई : कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी परतले आहे . त्यामुळे महाराष्ट्रात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध…
Read More » -
पोलिसांवर हल्ल्यांच्या २१८ घटना; ७७० व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ६ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या…
Read More »